नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर Ladka Bhau Yojana अर्थात या योजनेला लाडका भाऊ योजना म्हणत नाही. या योजनेला म्हणतात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आता ही योजना यापूर्वी सुद्धा 1974 पासून कार्यरत होती. फक्त तिला योग्य पद्धतीने वेगळ्या नावाने आणि एक व्यापक स्वरूपामध्ये महाराष्ट्र सरकारने तुमच्यासाठी आणलेली आहे. या योजनेचा लाभ बारावी पासून ते पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे. यामध्ये मुलाला पण आणि मुलीला पण असं दोघांनाही इथे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या माध्यमातून आपण समजून घेऊया त्यातला पहिला प्रश्न आहे की पात्रता काय असणार आहे. अपिअर विद्यार्थी सुद्धा या Ladka Bhau Yojana लाभ घेऊ शकतो का त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागतात. या योजनेचा लाभ किती कालावधी साठी किंवा कालावधीपर्यंत मिळणार आहे. कोणत्या कंपनीमध्ये तुम्हाला परीक्षण घेण्याची संधी असणार आहे अशा कोणत्या कंपन्या असणार आहे .कंपनी निवडताना विद्यार्थी निवडणार आहे की सरकार तुम्हाला देणार आहे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपण बघणार याच्या संदर्भातला एक जीआर आलेला आहे 9 जुलै 2024 चा जीआर आहे. आणि ह्या जीआर मध्ये सांगितलंय मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेच्या अंमल बजावणीस मान्यता देण्याबाबत आता ही जी योजना आहे. ती काय नावाने ओळखली जाते.
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या नावाने ओळखली जाते आणि अर्थात सगळ्या सोशल मीडियामध्ये हिला सगळ्यांनीच नाव देऊन टाकली. आम्ही सुद्धा नाव दिलंय मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सो अर्थात या योजनेचं नाव हे लक्षात ठेवा. आता पुढे तुम्हाला घेऊन जातो यापूर्वी ही योजना होती का तर येस यापूर्वी योजना कार्यरत होती फक्त तिला थोडसं स्वरूप बदललं व्यापकता आणली. ही योजना तुमच्या समोर आणली ही योजना.
Ladka Bhau Yojana 2024: संपूर्ण माहिती
जर बघितलं पूर्वी रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम म्हणून ओळखली जायचे. 1974 3 डिसेंबर ही योजना ऑलरेडी होती पण ह्या योजनेला प्रभावीपणे राबवण्यासाठी योजनेचा लाभ अधिकाधिक उमेदवारांना व्हावा यासाठी कालानुरूप Ladka Bhau Yojana योजनेत सुधारणा करणे आवश्यक होते. त्यानुसार या सरकारने या योजनेमध्ये सुधारणा घडून आणली जसं की काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनाच 10000 म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या विद्यार्थ्यांनाच दहा हजार रुपये मानधन देण्यात येईल. अशी योजना होती पण ज्यात अजून थोडा बदल करण्यात आला आणि बारावीचा विद्यार्थी सुद्धा यामध्ये सामील करण्यात आलेला आहे.
Ladka Bhau Yojana योजनेचा हेतू
या योजनेचा हेतू काय तर सिम्पल योजनेचा हेतू जर बघितला शासन निर्णयामध्ये त्यांनी पहिल्यांदाच हेतू टाकलाय हेतू असा आहे की राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन आता बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षण तर झालं पण कोणत्याच कंपनीमध्ये कामाचा अनुभव नसल्या कारणाने एखाद्या कंपनीमध्ये जॉब मिळत नाही. मग शिक्षण झालं या विद्यार्थ्याला या युवाला डायरेक्टली एक अनुभव यावा यासाठी सरकारच प्रयत्न करते सरकार प्रयत्न करते.
युवकांसाठी अनुभवाचं सर्टिफिकेट मिळावं यासाठी आणि सरकार प्रयत्न करत जे स्टार्टअप आहे नवीन उद्योग आहेत. शासकीय उद्योग आहेत त्यांना सुद्धा प्रथमदर्शी जर रोजगार उपलब्ध करून त्यांना एम्प्लॉयमेंट एम्प्लॉय उपलब्ध करून देण्यासाठी सुद्धा सरकार काम करते म्हणजे काय थोडक्यामध्ये कंपन्या आणि विद्यार्थी किंवा ज्याला म्हणूया आपण रोजगार यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम म्हणजे जे एम्प्लॉय आहे विद्यार्थी आहे. आणि कंपन्या यांच्या मधला दुवा म्हणून सरकार काम बघत आहे. आणि त्यासाठीच ही योजना आलेली आहे. त्यासाठी बघा देऊन तुम्हाला कामाचा अनुभव द्यायचा आणि त्याची नोकरी मिळवण्याची क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी वाढविण्यासाठी.
मुख्यमंत्री युवा कार्यपेक्षण योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून सुरू करणार आलेली आहे. प्रशिक्षण संस्था किंवा कंपनी व इच्छुक उमेदवार कसे मिळणार मग हे उमेदवार कसे मिळणार आहे. तर यासाठी मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की ही योजनाच्या माध्यमातून एक दुवा कंपनी आणि विद्यार्थ्यांमधला असणार आहे. बघा याचं स्वरूप काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य बघा कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग या विभागावरती पूर्ण जबाबदारी असणार आहे. मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे. या उपक्रमात अंतर्गत तयार केलेल्या संकेत स्थळाच्या माध्यमातून बघा हे संकेत स्थळाच्या माध्यमातून काय होणार आहे.
रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जाणार आहे. ह्या दोघांना जोडण्याचं काम Ladka Bhau Yojana Website करणार आहे रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रेक्षणातून मिळून त्यांची क्षमता वाढ होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणाऱ्या उद्योजक विभागाचे संकेत स्थळ सुलभतेने नोंदणी करता येईल म्हणजे दोघांनाही नोंद करायची एखादी स्टार्टअप कंपनी असेल. तिला जर तिला जर गरज असेल या रोजगार रोजगारांची किंवा या उमेदवारांची तर ते नोंद करणार 20 किंवा 20 पेक्षा जास्त त्यांना जर उमेदवार पाहिजे असेल तर ते कंपन्या इथे नोंद करू शकतात. त्या उमेदवारांना त्या त्या कंपन्यांमध्ये स्टार्टअप मध्ये इथे तुम्हाला रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. हा रोजगार उपलब्ध करून देणार म्हणजे अर्थात इथे तुम्हाला शासनाकडनंच सॅलरी मिळणार आहे. कंपनी तुम्हाला देऊ वाटली कंपनीला वाटलं की मला याला सॅलरी द्यायची तर कंपनी शासनाच्या विद्यावेतना व्यतिरिक्त अजूनही कंपनी पैसे देऊ शकते त्या उमेदवाराला आणि विशेष म्हणजे या उमेदवाराला इथे अनुभव सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे.
योजनेची पूर्ण जबाबदारी शासन आहे का तर यस योजनेची पूर्ण जबाबदारी शासन घेणार आहे. योजनेत शासन कोण घेणार जबाबदारी तर या संकेत आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेचे कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी करून घेणं आस्थापनांची नोंदणी म्हणजे कंपन्यांची नोंदणी करून घेणे कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी करून घेणे उपस्थित उपस्थिती नोंदणी म्हणजे तुमची हजरी असेल विद्या वेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करणे येतील. आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी कोणावरती आहे.
लाडका भाऊ योजनेत सहभागी होण्यासाठी कोण पात्र आहे?
आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहणार अर्थात ही शासनाची जबाबदारी आहे शासनाचा हा विभाग आहे. ह्या विभागावरती जबाबदारी असणार आहे कोणता विद्यार्थी अर्ज करू शकतो आणि विद्यावेतन किती मिळणार आहे. बघा यामध्ये बारा वी झाला विद्यार्थी असेल आयटीआय झाला विद्यार्थी आहे. पदविका म्हणजे डिप्लोमा झालेला विद्यार्थी असेल पदवी झाला असेल पदवी उत्तर पदवी झाला. असेल असे उमेदवार या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक असणारे ऑनलाईन मध्ये इथे नोंदणी करू शकतात. मग बारावी पास असाल आणि तुम्हाला इथे जर युवा परीक्षण केंद्रामध्ये तुम्हाला लाभ घ्यायचा असेल. किंवा तुम्ही नोंदवला असेल तर तुम्हाला प्रतिमा 6000 वेतन मिळणार आहे.
आयटीआय किंवा पदविका डिप्लोमा असणाऱ्या 8000 प्रतिमा तुम्हाला इथे विद्या वेतन आहे. पदवीधर किंवा पदवी उत्तर पदवी असेल तर ₹10000 विद्यावेतन मिळणार आहे आता हे विद्यावेतन सरकार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर देणार आहे बाकी मध्यस्थी कोणीच नाही आहे फक्त ज्या कंपनीत तुम्ही इथे उद्योजक रोजगार म्हणून काम करणार आहे. प्रशिक्षणार्थी म्हणून काम करणार आहात त्या कंपनीकडनं तुमची डेलीची प्रेझेंटी मात्र सरकारकडे जाणार. त्या बेसवर सरकार तुम्हाला इथे काय देणार आहे. विद्यावेतन देणार आहे. पहिल्या सहा महिन्यासाठी देणार आहे त्यानंतर पुढे विचारात घेतलं विद्यावेतन कसे मिळणार आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं तर विद्यावेतन प्रशिक्षणार्थीचे विद्यावेतन प्रशिक्षणार्थीच्या थेट बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने दरमहा जमा होणार आहे. यासाठी कंपनीला काय करायचं तुमची प्रेझेंट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे. बरोबर हजरी संदर्भात तुम्हाला हे पेमेंट मिळणार आहे.
विद्या वेतनामध्ये संबंधित उद्योजकांमार्फत जाहीर केलेली सुट्टी इथे पकडली जाणार आहे. सुट्टीचा सुद्धा तुम्हाला विद्यावेतन इथे दिलं जाणार आणि महिन्यातून पहिले 10 दिवस 10 दिवस किंवा 10 दिवसापेक्षा जास्त तुम्ही जर अब्सेंट राहिला तर तुम्हाला विद्यावेतन इथे मिळणार नाहीये. इथे परत अजून एक सांगितलंय काय विद्या वेतना व्यतिरिक्त अधिकचे विद्यावेतन देऊ इच्छित असेल तर सदरची वाढीव रक्कम उमेदवारांना अतिरिक्त स्वरूपात देऊ शकेल. कंपनीला उद्योजक उमेदवाराला वाटलं कंपनीला जर वाटलं की एखाद्या उमेदवाराला विद्या वेतन व्यतिरिक्त म्हणजे त्याला 10000 मिळतंय 6000 मिळतात 8000 मिळताय हे शासनाकडून पण त्या कंपनीला वाटलं की मला अतिरिक्त पैसे द्यायचे तर देऊ शकतात. तुम्हाला ते मिळू पण शकतात पुढे कोणत्या कंपन्या यासाठी आपले नाव नोंदवू शकतात. कंपन्यांना सुद्धा निकष दिले बघा कोणतीही कंपनी इथे नाव नोंदवू शकत नाही. बरोबर त्यासाठी काय सांगितलंय लघु आणि मध्यम स्वरूपाचा उद्योग मोठा उद्योग असेल.
या योजनेतून विद्यार्थ्यांना कोणत्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळू शकते?
स्टार्टअप असेल सहकारी संस्था असेल शासकीय असेल निम्न शासकीय असेल आस्थापना महामंडळ असेल सामाजिक संस्था असेल कंपनी कायदा 2013 नुसार सेक्शन आठ नुसार आणि विविध आस्थापना इत्यादी यांना आवश्यक आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संख्येत ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील मग तेवढे मनुष्यबळ 20 किंवा 20 पेक्षा जास्त असतील तरच कंपनी नोंदवू शकते. या कंपन्या नोंदवू शकतात त्यात त्या व्यतिरिक्त या कंपन्यांबद्दल काय सांगितलं बघा परत मी तुम्हाला तोच मुद्दा कम्प्लीट करतो. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना म्हणजेच कंपन्या या कार्य प्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील हा एक मुद्दा महत्त्वाचा या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमार 10 लाख कार्यपरीक्षणाची संधी प्रत्येक आर्थिक वर्षात योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेच्या बद्दल म्हणजे या योजने अंतर्गत पात्र अस्थापन उद्योगांची यादी पुढे दिलेली आहे.
लक्षात घ्या की 10 लाख विद्यार्थ्यांना दरवर्षी यामार्फत काय प्रशिक्षण दिलं जाणार आहे. म्हणजेच 10 लाख विद्यार्थ्यांना सरासरी सहा दहा आठ पैकी 8000 पकडा 8000 रुपये दिले जाणार आहे. सरासरी 10 लाख उमेदवारांना हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या पुढे कोणत्या कोणत्या कंपन्या यामध्ये इंक्लूड असणार आहे. त्याची लिस्ट त्यांनी दिलेली आहे बघा खाजगी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग पण इथे इंक्लूड आहे नोंदणीकृत लघु मध्यम व मोठे उद्योग शासकीय नियमशासकीय आस्थापना असेल केंद्र अथवा राज्य शासन अंतर्गत आस्थापना महामंडळ असेल स्टार्टअप असतील डीपीआयटी मधील नोंदणीकृत स्टार्टअप असतील सहकारी संस्था जिल्हा सहकारी बँक शेड्युल बँक साखर कारखान्यातील सूद गिरणी व सहकारी तत्वावर उद्योगपणा आहे.
सामाजिक संस्था कंपनी कायदा 2013 मधील सेक्शन आठ अंतर्गत स्थापन सामाजिक संस्था पण यामध्ये सेवा क्षेत्रातील खाजगी सार्वजनिक आस्थापना कंपन्या उपक्रम संस्था सीए फर्म असेल लॉ फर्म असेल मीडिया असेल एनबीसी असेल एनएससी असेल बीएससी असेल रिटेल असेल इन्शुरन्स असेल हॉस्पिटलिटी असेल हेल्थ असेल टॅक्सेशन असेल लॉजिस्टिक आणि टुरिझम असेल ह्या सगळ्या कंपन्या यामध्ये इंक्लूड असू शकतात. सदर यादी अंतिम नसून यामध्ये आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येऊ शकते पुढचा प्रश्न आहे की नाव नोंद करण्यासाठी कंपन्यांची पात्रता काय असावी ह्या कंपन्या नाव नोंद करू शकतात. पात्रता काय आता रिटेल रिसेंट चालू आहे एखादी कंपनी नाव नोंदू शकते का नाही.
आस्थापना उद्योग आणि कौशल्य रोजगार उद्योजकता व नवीन विभागाच्या संकेत स्थळावर नोंदणी केलेली असावी नोंदणी असेल तर त्यामध्ये तुम्ही जॉब करू शकता अन्यथा नाही. प्रशिक्षण घेऊ शकता अन्यथा नाही आस्थापन उद्योगाची स्थापना किमान तीन वर्षांपूर्वीची असावी आस्थापन उद्योगांनी ईपीएफ ईएसआयसी जीएसटी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डीपीआयटी व उद्योग आधाराची नोंद केलेली असावी अशाच कंपन्या या ठिकाणी आपल्याला नोंदू शकतात असणार आहेत.
लाडका भाऊ योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
Ladka bhau yojana साठी किमान वय 18 तर कमाल 35 असावं लागेल 18 ते 35 वयोगटातले उमेदवार फॉर्म भरू शकतात एखादा म्हणू शकतो सर माझं 17 वर्ष झालंय आणि 17 व्या वर्षी माझं 12 वी कम्प्लीट झालंय तर मी करू शकतो. का सध्या ह्या नॉर्म मध्ये तसं टाकलेलं नाहीये पण जर बदल झाला तर मी तुम्हाला सांगतोच पण सध्या वयोमर्यादा 18 ते 35 असणार आहे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता कमीत कमी 12 वी असेल आयटीआय असेल पदविका डिप्लोमा असेल पदवी असेल पदवीत्तर पदवी असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागी पात्र असणार नाही.
एखादा विद्यार्थी म्हणू शकतो सर माझं डिग्री अपिअर आहे. मी डिग्री अपिअर आहे फॉर एक्झाम्पल मी एस वाय ला आहे मग डिग्रीच्या बेसवर मला 10000 विद्यावेतन त्या प्रशिक्षणा अंतर्गत मिळू शकतं का तर नाही. तुम्हाला 12 वी किंवा डिप्लोमाच्या बेसवरती 6000 किंवा 8000 विद्यावेतन मिळू शकतं डिग्री तुमची चालू आहे. तर तुम्ही डिग्री किंवा ते शिक्षण कम्प्लीट असेल तर तरच त्याचं विद्यावेतन तुम्हाला इथे मिळू शकतं हा पण मुद्दा आवर्जून लक्षात घ्या उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असला पाहिजे. डोमेसाईल तुमच्याकडे असावा लागेल उमेदवाराची आधार नोंदणी असावी म्हणजे आधार तुमचं असावं आणि आधार मोबाईलला लिंक असावं.
उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेत स्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा तो कसा करायचा कुठे करायचा मी पुढे सांगतोय तुम्हाला पुढचा मुद्दा आहे. योजनेचा कालावधी किती असणार आहे. तर या योजनेचा कालावधी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत असणार आहे बघा हे त्यांनी दिलेलं आहे. सहा महिन्यापर्यंत ह्या योजनेचा कालावधी तुमच्यासाठी असणार आहे सहा महिन्यानंतर मात्र तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि ह्या योजनेचा लाभ किती वेळेस घेऊ शकता तर एकदाच परीक्षण पूर्ण केल्याचे अनुभव तुम्हाला मिळणार का या सहा महिन्याच्या कालावधीत तुम्ही ज्या ठिकाणी हा कालावधी पूर्ण केला.
प्रशिक्षणानंतर संधी?
त्या कंपनीकडून तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार ज्या सर्टिफिकेटच्या आधारे भविष्यात तुम्हाला परमनंट जॉब साठी अप्लाय करण्यासाठी इंटरव्यू साठी या अनुभव प्रमाणपत्राचा उपयोग केला जाऊ शकतो. हे प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे. हा एक मुद्दा नीट लक्षात घ्या घ्या फॉर्म कुठे भरायचा. इथे रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे. नंतर जस जशा कंपन्या रजिस्टर करतील मनुष्यबांची मागणी करतील त्यानुसार तुम्हाला त्या त्या ठिकाणी इथे अलोकेट केलं जाणार आहे. शासनाकडनं बघा या संदर्भात डिटेल्स माहिती आहे अजून तुम्हाला माहिती आहे शासनाचं हे परिपत्रक आलं होतं त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी काय केलंय 5500 कोटींची तरतूद या योजनेसाठी केली.
दरवर्षी 5000 500 कोटी म्हणजे फार मोठी अमाऊंट आहे 18 ते 35 वयोगटातील उमेदवार इथे फॉर्म भरू शकतात. आणि कार्यप्रशिक्षण कालावधी हा सहा महिन्यांचा असणार आहे त्याचबरोबर प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक आणि शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक असे 50000 योजना दूत नेमणार आहेत. ज्या योजनेची माहिती सगळ्या तळागाळातील विद्यार्थ्यांना देण्याचं काम हे योजना दूत करणार आहेत प्रत्येक आर्थिक वर्षात 10 लाख कार्यपरीक्षण च्या संधी उपलब्ध होणार आहे.
इंटर्नशिप 10 लाख विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे खूप मोठ्या संख्येने उमेदवार इथे याचा फायदा घेऊ शकतात. इच्छुक उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता नवीन विभागाच्या रोजगार महास्वयी यावरती आपलं नाव लगेच ही वेबसाईट चालू आहे. लगेच जाऊन तुम्ही नाव नोंदवायचं आहे तुमचा रजिस्ट्रेशन आयडी तुमच्याकडे सेव्ह करून ठेवायचा आहे.
एका उमेदवारास या योजनेचा लाभ एकदाच घेता येईल. दोनदा घेता येत नाही तुम्ही घेतला असेल यापूर्वी तर परत तुम्हाला घेता येणार नाही. बारावीच्या बेसवर घेतलाय मी आता ग्रॅज्युएशनच्या बेसवर घेऊ का नाही तसं पण नाही एकदाच लाभ घेऊ शकता. कोणत्यातरी एकाच वर्गासाठी हा लाभ तुम्हाला मिळणार आहे.
हे पण वाचा – माझी लाडकी बहिन योजना ऑनलाइन फॉर्म पूर्ण ची A to Z माहिती